लोकप्रिय कादंबरीकारशिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ स्थापनझालेल्या प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिलाजात आहे. 'मृत्युंजय', 'छावा' याकादंबऱ्यांच्या रूपाने (स्व.) सावंत यांचेनाव मराठी माणसाच्या घराघरातपोहोचले आहे. तर अभंगांबरोबरच 'मलाहो म्हणत्यात लवंगी मिरची' यांसारख्यालावण्यांमुळे खेबुडकरही रसिक मराठीजनांना चांगलेच परिचयाचे आहेत.
पेशाने शिक्षक असलेले आणिपाहताक्षणी किरकोळ वाटणारे खेबुडकर, हे तसे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.सर्वांच्याच लक्षात राहावी, अशी मराठीसाहित्याची सेवा त्यांच्या हातून झालीआहे. त्यामानाने त्यांचे 'वजन' वाढावेअसे काही भारदस्त, त्यांच्या पदरातपडलेले नाही. अर्थात त्याबद्दल त्यांचीतक्रारही नाही. 'माझी गाणी म्हणणारीमराठमोळी माणसं ही माझी संपत्ती', असे ते प्रथमपासूनच म्हणत आलेअसून त्या अर्थाने कधीही न संपणारीसंपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करूनठेवली आहे. सुधीर फडके, पं. भीमसेनजोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकरयांच्यापासून ते अलीकडच्या सोनूनिगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनीत्यांची गीते गायली आहेत. खेबुडकरांचेगाणे लावल्याशिवाय आजहीआकाशवाणीचा दिवस संपत नाही.जगदीश गोविंद खेबुडकर हे किडकिडीतशरीरयष्टीमुळे 73 वर्षांचे असतील असेवाटतच नाही. 1948 रोजी त्यांनी पहिलीकविता लिहिली. 1956 रोजी त्यांचेपहिले गीत आकाशवाणीवर प्रक्षेपितझाले तर 1960 रोजी त्यांचे पहिलेचित्रगीत प्रेक्षकांसमोर आले. विशेषम्हणजे ती लावणी होती... 'मला होम्हणत्यात लवंगी मिरची'! आजही तीरसिकांच्या ओठांवर असते. चित्रतपस्वीव्ही. शांताराम, भालजी पेेेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणेआदींबरोबर काम करण्याची संधीखेबुडकरांना मिळाली आहे. आयुष्याचासूर्य मावळतीला झुकला असतानाहीकविता, लावणी, अभंग सादर करतानाखेबूडकरांच्यातील जो रसिक पाहायलामिळतो, तो आजही लाजवाबच असतो.खेबुडकरांची मैफल 'व्वा', 'क्या बात है', 'बहुत खूब'...अशी रसिकांच्या दादघेऊनच संपत असलेली आजहीपाहायला मिळते. वयाच्या 73व्या वषीर्साडेतीन हजार कविता, अडीच हजारचित्रगीते, 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शनमालिका, चार टेलिफिल्म, पाच मालिकागीते त्यांच्या नावावर जमा आहेत.एवढी साहित्यसंपदा नावावर असणारा हाभारदस्त माणूस 'मृत्युंजय'कारपुरस्काराने शनिवारी सन्मानित हो
Answers & Comments
Verified answer
Explanation:
लोकप्रिय कादंबरीकारशिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ स्थापनझालेल्या प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिलाजात आहे. 'मृत्युंजय', 'छावा' याकादंबऱ्यांच्या रूपाने (स्व.) सावंत यांचेनाव मराठी माणसाच्या घराघरातपोहोचले आहे. तर अभंगांबरोबरच 'मलाहो म्हणत्यात लवंगी मिरची' यांसारख्यालावण्यांमुळे खेबुडकरही रसिक मराठीजनांना चांगलेच परिचयाचे आहेत.
पेशाने शिक्षक असलेले आणिपाहताक्षणी किरकोळ वाटणारे खेबुडकर, हे तसे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.सर्वांच्याच लक्षात राहावी, अशी मराठीसाहित्याची सेवा त्यांच्या हातून झालीआहे. त्यामानाने त्यांचे 'वजन' वाढावेअसे काही भारदस्त, त्यांच्या पदरातपडलेले नाही. अर्थात त्याबद्दल त्यांचीतक्रारही नाही. 'माझी गाणी म्हणणारीमराठमोळी माणसं ही माझी संपत्ती', असे ते प्रथमपासूनच म्हणत आलेअसून त्या अर्थाने कधीही न संपणारीसंपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करूनठेवली आहे. सुधीर फडके, पं. भीमसेनजोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकरयांच्यापासून ते अलीकडच्या सोनूनिगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनीत्यांची गीते गायली आहेत. खेबुडकरांचेगाणे लावल्याशिवाय आजहीआकाशवाणीचा दिवस संपत नाही.जगदीश गोविंद खेबुडकर हे किडकिडीतशरीरयष्टीमुळे 73 वर्षांचे असतील असेवाटतच नाही. 1948 रोजी त्यांनी पहिलीकविता लिहिली. 1956 रोजी त्यांचेपहिले गीत आकाशवाणीवर प्रक्षेपितझाले तर 1960 रोजी त्यांचे पहिलेचित्रगीत प्रेक्षकांसमोर आले. विशेषम्हणजे ती लावणी होती... 'मला होम्हणत्यात लवंगी मिरची'! आजही तीरसिकांच्या ओठांवर असते. चित्रतपस्वीव्ही. शांताराम, भालजी पेेेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणेआदींबरोबर काम करण्याची संधीखेबुडकरांना मिळाली आहे. आयुष्याचासूर्य मावळतीला झुकला असतानाहीकविता, लावणी, अभंग सादर करतानाखेबूडकरांच्यातील जो रसिक पाहायलामिळतो, तो आजही लाजवाबच असतो.खेबुडकरांची मैफल 'व्वा', 'क्या बात है', 'बहुत खूब'...अशी रसिकांच्या दादघेऊनच संपत असलेली आजहीपाहायला मिळते. वयाच्या 73व्या वषीर्साडेतीन हजार कविता, अडीच हजारचित्रगीते, 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शनमालिका, चार टेलिफिल्म, पाच मालिकागीते त्यांच्या नावावर जमा आहेत.एवढी साहित्यसंपदा नावावर असणारा हाभारदस्त माणूस 'मृत्युंजय'कारपुरस्काराने शनिवारी सन्मानित हो
Answer:
hope it helps you have a bangtan day ahead