आपण झाडे लावतो तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल , शुद्ध हवा मिळेल. आज झाडांची संख्या कमी होत आहे त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे आणि त्याचे दुष्परिणाम मनुष्य भोगत आहे. त्यामुळे झाडे लावणे खूप गरजेचे आणि त्यापेक्षा त्यांचे संगोपन करणे ज्यास्त महत्वाचे आहे.
Answers & Comments
Answer:
आपण झाडे लावतो तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल , शुद्ध हवा मिळेल. आज झाडांची संख्या कमी होत आहे त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे आणि त्याचे दुष्परिणाम मनुष्य भोगत आहे. त्यामुळे झाडे लावणे खूप गरजेचे आणि त्यापेक्षा त्यांचे संगोपन करणे ज्यास्त महत्वाचे आहे.